उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तंबी नंतरही भाजप नेते किरीट सुमैय्या भोंगा मुक्तच्या भूमिकेवर ठामब आहेत. महाराष्ट्र भोंग मुक्त करणार म्हणजे करणार अशी भूमिका किरीट सुमैय्या यांनी मांडली आहे.