Palghar| अवकाळी पावसामुळे पालघरमधले शेतकरी हवालदिल, शेतातील चिखलातच भाताची कापणी सुरु | NDTV मराठी

हवामान विभागाने आज देखील पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे.पालघर जिल्ह्यात 15-20 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.अधिक नुकसान होऊ नये यासाठी भात कापणीलाही आता वेग आलाय.पालघर जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.

संबंधित व्हिडीओ