राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी मोठा दिलासा मिळणार आहे..महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या याचिकेवर निकाल दिल्याने आता वीजदर कपात होणार आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिलीय.