भर पावसाळ्यात राज्यात 604 टँकरने पाणीपुरवठा.राज्यात एकूण १५ जिल्हयांमधील ८३१ गावे-वाड्यांध्ये एकूण ६०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा.सर्वाधिक २२९ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू. मराठवाड्यात सर्वाधिक ३४९ टँकर सुरू.पुन्हा एकदा टँकर लॉबीची चर्चा सुरू.