Jalgaon Cotton Crop Loss | जळगावात कपाशी कुजली! पंचनामे नाहीत, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात, विशेषतः भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पीक कुजू लागले आहे. मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी न फिरकल्याने पंचनामे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ