5 लाखांहून अधिक पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झाल्याची माहिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. भारतात घुसलेल्या मुलींना अद्याप भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही.