Ratnagiri Rain Update | रत्नागिरीत पावसाची पुन्हा दडी, पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत | NDTV

रत्नागिरीत पावसाने पुन्हा लांबलेली दडी मारल्यामुळे कोकणातील बळीराजा अत्यंत मोठ्या चिंतेत सापडला आहे. पेरणीची कामे खोळंबल्याने शेतकरी आता मुसळधार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

संबंधित व्हिडीओ