महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडलीय.संभाजीनगरमधल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली..या शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं.. त्याचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेतात आले.... पण या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यालाच झापलं..... त्यामुळे हा शेतकरी अधिकाऱ्यांसमोरच शेतात धावत गेला आणि विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली... पाहुया नेमकं काय घडलं होतं...