सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा कट रचणारा तहव्वूर राणा यानं कुटुंबाशी फोन वर संवाद साधण्याची परवानगी मागणारी एक याचिका दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात दाखल केली आहे. कोर्टाने या याचिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेला अर्थात एआ ला नोटीस जारी केली केलेली असून तिहार तुरुंग प्रशासनाकडून या संदर्भात अहवाल सुद्धा मागवला.