राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळतेय. चोवीस तासात एकशे चौदा नवे रुग्ण तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एक हजार दोनशे शहात्तर वर कोरोना रुग्ण संख्या पोहोचली आहे तर मुंबईतील रुग्णांची संख्या ही सहाशे बारा इतकी झाली आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे.