दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं ही काळाची गरज; Eknath Shinde यांनीही...Gajanan Kirtikar यांचं मोठं विधान

गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना मनसे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी असं कीर्तिकर यांनी बोलून दाखवलंय.

संबंधित व्हिडीओ