येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकरी कर्जमाफी करणार, कृषीमंत्री Datta Bharne यांची मोठी घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी चौंडी येथील जाहीर सभेत शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे.येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल', असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ