धाराशिवच्या भुम तालुक्यातील पाथरुड गावातील वसतीगृहात पाणी शिरलंय.मुलांचे स्थलांतर करण्यात आलंय.वसतीगृहातील मुलांचे दप्तर,व इतर साहित्य पाण्यात भिजले.. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी.