भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या केमिकल गोदामांना भीषण आग लागली होती. या आगीत बारा गोदामं जळून खाक झाली आहे. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.