भारत-पाक सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार, भारतीय लष्कराकडूनही जशास तसं प्रत्युत्तर; सीमेवर तणाव वाढला

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांनी सीमेवर हालचाली वाढवलेल्या आहेत. भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं राजस्थान जवळील सीमेवर आपलं सैन्य आता वाढवलंय. 

संबंधित व्हिडीओ