विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षीयांकडून देण्यात आलेल्या उमेदवारीत एक बाब प्रामुख्याने पाहायला मिळते आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर वरचष्मा असणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देताना वरचं स्थान देण्यात आलेलं आहे.