वर्सोवा आणि कुलाबा या जागांवरून अद्यापही तिढा कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात या यावरून रस्सीखेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय. वर्सोवा आणि कुलाबा या जागांवरून अद्यापही तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच दिसून येते आहे. त्यावर अधिक माहिती घेऊयात.