Maharashtra Politics| जिल्हा बँकेवरून छगन भुजबळ- माणिकराव कोकाटे आमने-सामने | NDTV मराठी

'पावसाची उघडीप होईपर्यंत पेरण्या थांबवा असं आवाहन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय.'दुबार पेरणीसाठी आपल्याकडे बियाणे, औषधे उपलब्ध असल्याची माहिती कोकाटेंनी दिली.सध्या राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे.पावसाने उघडीप दिल्यानंतर 2-4 दिवसात पेरण्या सुरू कराव्यात.. असं कोकाटे यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ