सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यातील वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यानंतर त्याचे अजूनही तीव्र पडसाद पाहायला मिळतायत. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात वक्तव्याच्या निषेधार्थ यावेळेस बंद पाळण्यात आला. बाजारपेठ बंद असून बोर्ड देखील फाडण्यात आले.