राज्यातील 300 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही, पण कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यवधी खर्च

राज्यातील 300 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यवधीचा खर्च होत असल्याची बाब समोर आलीय... नागपूर खंडपीठाला ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत:च खंडपीठाने याचिका दाखल केलीय... ज्या शिक्षण संस्थांमध्ये एकही विद्यार्थी नाही, तिथं कर्मचाऱ्यांना वेतन देणं म्हणजे, सार्वजनिक निधीचा गैरवापर असल्याची टीका होतेय..

संबंधित व्हिडीओ