दिल्लीमध्ये काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक पार पडली आणि त्यामध्येच हा निर्णय झालाय. या बैठकीत पंचावन्न जागांवरती चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले देतायत.