Ajit Pawar च्या अपघातप्रकरणी बंगळुरुत झिरो FIR, बंगळुरु पोलिसांचं महाराष्ट्र डीजी ऑफिसला पत्र

अजित पवार विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी बंगळूरुमध्ये झिरो एफआयआर दाखल केला होता.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंगळूरुच्या डीजी कार्यालयाने महाराष्ट्राच्या डीजींना पत्र लिहून हे प्रकरण महाराष्ट्रातील बारामतीला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.या प्रकरणात रोहित पवार यांनी असा आरोप केला होता की, त्यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह आणि महाराष्ट्रातील बारामती येथे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तसे न झाल्याने त्यांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरून बंगळूरुमध्ये आपला एफआयआर दाखल केला.

संबंधित व्हिडीओ