अमोल मिटकरींनी केलेला आरोप गंभीर-राऊत. सहा लोकं होते तर पाचच मृतदेह कसे? -राऊत.दादांचे कागद तसेच होते, हे कसं काय?-राऊत.हा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार-राऊत