Aurangzeb Tomb Issue | खुल्ताबादचं नाव रत्नपूर करा - Mahayuti च्या प्रयत्नांना येईल का यश? | NDTV

औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर. अहमदनगरचं झालं अहिल्यायानगर. उस्मानाबादचं झालं धाराशिव. आणि आता वेळ आहे खुलताबादची. 

संबंधित व्हिडीओ