रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे. कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत. जोपर्यंत, ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत.