डोंबिवलीत रिक्षा चालक-मालक आणि वाहतूक पोलिसांचा वाद चिघळला.वाहतूक पोलिसांचे मनमानी करत असल्याचा रिक्षा चालकांचा आरोप.डोंबिवली पश्चिम परिसरात रिक्षा युनियनने दिली रिक्षा बंदची हाक