Washim | मुसळधार पावसाचा लग्नमंडपालाही फटका, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ | NDTV मराठी

वाशिमच्या मानोरा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला त्यामुळे लग्न समारंभात तारांबळ उडाली. पावसामुळे विवाहस्थळी पाणीच पाणी साचलं त्यामुळे वऱ्हाडींची मोठी गैरसोय झाली. दरम्यान या पावसाचा फटका शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांनाही बसला आहे. 

संबंधित व्हिडीओ