Mumbai | बौद्ध समाजाचं आझाद मैदानात आंदोलन, आंदोलनातून Ramdas Athawale खास बातचीत | NDTV मराठी

बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे. म्हणूनच 'महाबोधी महाविहार मुक्ती'साठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये आंबेडकरी - बौद्ध जनतेने गटतट विसरुन लाखोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री व 'रिपाइं' अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.

संबंधित व्हिडीओ