Pahalgam Terror Attack| अल्टिमेटमनंतर नागरिकांची मायदेशी वापसी, आतापर्यंत किती नागरिक परतले

भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येतंय. सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही सुरू आहे.महाराष्ट्रात सुमारे 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. विविध प्रकारच्या व्हिसांवर हे नागरिक इथे राहतायत. यात नागपूरमध्ये सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिक आहेत.

संबंधित व्हिडीओ