पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणले गेलेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतलेत. एकमेकांसोबतचा व्यापारही थांबवला. दुसरीकडे दोन्ही देशांनी आपापलं सैन्य सज्ज ठेवलंय.