राज्याच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. गिरगावमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.