Maharashtra Politics | '8 कोटी जनता ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून वाट पाहतेय', गिरगावात लागले बॅनर्स

राज्याच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. गिरगावमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

संबंधित व्हिडीओ