आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची गरज आहे राहुल गांधी यांनी आरक्षणावरती हे महत्वाचं विधान केलंय आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवणार असं आश्वासन देखील राहुल गांधी देतायत. आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो असही कोल्हापुरात राहुल गांधींनी म्हटलंय.