शिक्षण व्यवस्थेवरती कुणाचं नियंत्रण आहे असा सवाल राहुल गांधी उपस्थित करतायत. शिक्षण व्यवस्थेच पूर्णपणे खाजगीकरण झाल्याचं देखील राहुल गांधींनी म्हटलंय. दलितांचा इतिहास शाळेत शिकायला मिळाला नाहीये. आता उरलेला इतिहास देखील संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राहुल गांधी म्हणतायत.