संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आडूळ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय.याच आडूळ गावातील तांड्यावर मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागतेय.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी.