बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान.शिवराय युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींकडे गेले - धीरेंद्र शास्त्री.रामदास स्वामी शिवरायांचे गुरू असल्याचंही धीरेंद्र शास्त्रींचं विधान