India's Got Latent चा वाद, राज्य सायबर पोलिसांकडून 50 हून अधिक सेलिब्रेटींना समन्स | NDTV मराठी

इंडिया गोट लेटेंट या प्रकरणी आता इतर सेलिब्रिटीज चा पायही खोलात चालला आहे. महाराष्ट्र सायबर विभागानं पन्नासहून अधिक सेलिब्रिटीज ना समन्स बजावलाय. राखी सावंतलाही चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. पन्नास नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलाय. 

संबंधित व्हिडीओ