उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार आहे. सतरा हजार पदांसाठी एकूण सतरा लाख अर्ज आलेले आहेत. तर राज्यात आजपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर सतरा हजार पद रिक्त आहेत. तर या सतरा हजार पदांसाठी सतरा लाखांपेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती मिळालेली आहे.