राज्यात अतिवृष्टीनं शेतकरी हवालदील झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावून घेतला. पूरानं होत्याचं नव्हतं झालं आणि आता जगायचं कसं? पोरांना शिकवायचं कसं? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावतायं