Hingoli Vegetable Farmers Crisis | अतिवृष्टीचा फटका, हिंगोलीत भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील रांजोळा येथील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.

संबंधित व्हिडीओ