महाराष्ट्रातील पूर संकट, शेतमालाचे झालेले मोठे नुकसान आणि अहिल्यानगरमध्ये कालपासून निर्माण झालेल्या धार्मिक तणावामुळे वाढलेले राजकारण यावर आजच्या बुलेटिनमधील 4 महत्त्वाच्या बातम्या