Mumbai| खिशाला कात्री बसणार, वाढत्या उकाड्यामुळे दैनंदिन जीवनात गरजेच्या असणाऱ्या भाज्या महागल्या

वाढत्या गर्मीचा फटका भाजीपाल्याला देखील बसला आहे.दैनंदिन जीवनात गरजेच्या असणाऱ्या भाज्या महाग झाल्या आहेत.आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे.दरम्यान भाजीमार्केटमध्ये जात जुई जाधव यांनी आढावा घेतलाय..

संबंधित व्हिडीओ