माढा तालुक्यात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे नागरिकांचे हाल होतच आहेत.. मात्र जनावरेही चाऱ्यापासून वंतिच आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला जनावरांच्या चाऱ्याची चिंता लागून राहिलीय...