अकोल्यातील अन्वी मिर्झापूर गावात गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे एक दुर्दैवी घटना घडलीय. वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांनी सिलेंडरच्या रांगेत जीव गमावलाय. गॅस टंचाई नाही असं ठासून सांगणाऱ्या सरकारला, सर्वसामान्य जनता कोणत्या संकटाचा सामना करतेय...दाखवुयात या रिपोर्टमधून.