मवियाची येत्या सात आठ आणि नऊ तारखेला मुंबईमध्ये पुन्हा एकदा जागवाटपाची चर्चा होईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी NDTV मराठीला दिली आहे. जागवाटपात तिढा राहिल्यास वरिष्ठ निर्णय घेतील असं देखील थोरात म्हणतायत.