पश्चिम बंगालच्या राजकारणानं देशातच खळबळ उडवून दिली. ममता बॅनर्जींचा तृणमूल असा काही फुटला की ममता दिदींच्या हातून थेट अध्यक्षपदही हिसकावून घेण्यात आलंय. पण त्याचवेळी ममता बॅनर्जींना फुटीर गटानं एक मोठी ऑफऱही दिली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर प.बंगालमध्ये महाराष्ट्रातला शिंदे पॅटर्न राबवला जातोय का याचीच चर्चा देशभरात सुरु झाली आहे. तर ममता बॅनर्जींनीही २४ तासाच्या आत बंडखोर गटाला प्रत्युत्तर दिलंय... पाहूया नेमकं काय घडतंय.