Raj-Uddhav एकत्र येण्याबद्दल महाराष्ट्राच्या मनात आहे काय? राजकीय पटलावर काय घडामोडी घडतायत? | NDTV

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांचं काय ठरतंय याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं मोठं वक्तव्य आज उद्धव ठाकरे यांनी केलंय. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना फोन सुद्धा केला असेल असं सांगत ठाकरे गटाच्या नेत्यांनी याबद्दलचा सस्पेन् आणखीनच वाढवलाय.

संबंधित व्हिडीओ