राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांचं काय ठरतंय याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं मोठं वक्तव्य आज उद्धव ठाकरे यांनी केलंय. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना फोन सुद्धा केला असेल असं सांगत ठाकरे गटाच्या नेत्यांनी याबद्दलचा सस्पेन् आणखीनच वाढवलाय.