ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात; Devendra Fadnavisयांच्या लेखावर अतुल लोंढेंची प्रतिक्रिया

राहुल गांधींनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर घेतलेल्या आक्षेपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ