Rahul Gandhiयांची लेखाला CM fadnavis यांचं उत्तर, फडणवीसांच्या उत्तरावर सुळे-राऊत काय म्हणाले?

राहुल गांधींनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर घेतलेल्या आक्षेपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.. ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ