NDTV Marathi Special| ठाकरे एकत्र आलेच तर काय बदलणार?, ठाकरे बंधूंमध्ये दुरावा का वाढला?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.. पण ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये.. यापूर्वीदेखील शिवसेना मनसे युतीसाठी प्रयत्न झाले.. मात्र युतीच्या वाटाघाटीला कधीच यश मिळालं नाही.. शिवसेना- मनसे युतीच्या फसलेल्या प्रयत्नांचा... युतीचे प्रयत्न फसल्यानंतर दोन भावांमध्ये वाढलेल्या राजकीय वैमनस्याचा आणि युतीचा प्रयत्न यशस्वी झालाच तर महापालिका निवडणुकीत पडणाऱ्या प्रभावाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून ..

संबंधित व्हिडीओ