Rahul Gandhi यांच्या लेखाला Devendra Fadnavis यांच्याकडून लेखानेच प्रत्युत्तर,Congressची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करणाऱ्या लेखाच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखरूपात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं – “ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात. फडणवीस यांचं म्हणणं आहे की, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, शिवसेनेने जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला जनता वारंवार नाकारते आहे, म्हणूनच आता ते ईव्हीएम यंत्रांवर शंका घेत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

संबंधित व्हिडीओ